३६ वर्षांचा अन्याय संपवा! मोर्बे प्रकल्पग्रस्तांचा इशारा - प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन अटळ
३६ वर्षांचा अन्याय संपवा! मोर्बे प्रकल्पग्रस्तांचा इशारा - प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन अटळ संवादाला अंतिम संधी; शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी लढ्याची चेतावणी कुलाबा प्रभात वृत्तसेवा मोर्बे धरणासाठी घरे, जमीन आणि उपजीविका गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांना तब्बल ३६ वर्षांनंतरही न्याय मिळ…
• अमोल सांगळे